आजही कोकणात देवांचे अस्तित्व जिंवत आहे.त्याचे हे बोलके उदाहरण ता.राजापूर जिल्हा.रत्नागिरी गांव रूण वाडीतील भांडणामुळे १ घरांत शिमण्याची पालखी काही लोकांच्या सांगण्यावरून नेली नाही.परंतू देवाची पालखी नाचवतांना देव स्व:ता गावकरी ना ओढत त्या घरात घेवून गेला.🙏🙏🙏